भोजनापूर्वीचे आचार (भोजनासंबंधीचे आचार पाळून सात्त्विकता वाढवा !)

105 95

Also available in: English , Hindi

भोजनाशी संबंधित आचार पाळणे का आवश्यक आहे ? ‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार, तसे कर्म’, असे म्हटले जाते. कर्म जर उत्तम असेल, तरच जिवाची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते; म्हणून आध्यात्मिक संस्कारांचे मूळही सात्त्विक आहारात दडले आहे.

  • आंघोळीच्या आधी का जेवू नये ?
  • अन्नपचन झालेले असल्यासच का जेवावे ?
  • सूर्यग्रहण अन् चंद्रग्रहण यांच्या काळात भोजन का करू नये ?
  • जेवणानंतर किती घंट्यांनी (तासांनी) खावे ?
  • जेवायला बसण्याचे ठिकाण (जागा) कोणते असावे ?
  • जेवणारी व्यक्ती उपस्थित नसल्यास ताट वाढून का ठेवू नये ?
  • शक्यतो दुपारी १२ वाजेपर्यंत सकाळचे आणि रात्री ९ च्या
    आत रात्रीचे जेवण का घ्यावे ?
Index and/or Sample Pages

In stock

भोजनापूर्वीचे आचार (भोजनासंबंधीचे आचार पाळून सात्त्विकता वाढवा !)

105 95